Mokhada Agriculture: आंबा-काजु मोहोरावर अवकळीचे संकट; ढगाळ वातावरणाने मोखाड्यात फळबागायतदार धास्तावले!

Cloudy Weather Increases Threat : ढगाळ वातावरण व अवकळी पावसाच्या भीतीमुळे मोखाडा तालुक्यातील आंबा व काजुच्या मोहोरावर संकट निर्माण झाले आहे. खरीप नुकसानीनंतर फळबागांवर अवलंबून असलेले शेतकरी सध्या मोठ्या चिंतेत आहेत.
Cloudy Weather Threatens Mango and Cashew Blossoms

Cloudy Weather Threatens Mango and Cashew Blossoms

Sakal

Updated on

मोखाडा : खरीप हंगामानंतर शेतकरी आणि फळबागयतदारांना, आंबा आणि काजु च्या पिकांच्या आर्थिक आधाराची अपेक्षा असते. त्यासाठी फळबागयतदार त्यांची निगा राखत असतात. आता आंबा आणि काजु मोहोरले आहेत. मात्र, सातत्याने ढगाळ वातावरण होत असल्याने, मोहोर जळुन आणि अवकाळी पावसाच्या वातावरणाने गळून जाण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे फळबागयतदार चिंतेत पडले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com