MPSC Recruitment : एमपीएससी’चा निर्णय कागदावरच? पुन्हा खासगी कंपन्यांकडे नगरपरिषद भरती!

Maharashtra Government Jobs : गट-ब व गट-क संवर्गातील पदे ‘एमपीएससी’मार्फत भरण्याचा निर्णय जाहीर करूनही सरकारने पुन्हा खासगी कंपन्यांकडे भरती सोपविल्याने विद्यार्थ्यांत तीव्र नाराजी आहे.
Concerns Over Transparency in Private Recruitment Agencies

Concerns Over Transparency in Private Recruitment Agencies

sakal

Updated on

पुणे : राज्यातील अराजपत्रित गट-ब आणि गट-क संवर्गातील सर्व पदे ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’मार्फत (एमपीएससी) भरण्याचा निर्णय घेऊनही, प्रत्यक्षात मात्र सरकारला आपल्याच निर्णयाचा विसर पडल्याचे चित्र आहे. राज्य सरकारतर्फे एका वर्षापूर्वी गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क संवर्गातील पदे आयोगाच्या कक्षेत आणण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात आजही सरळसेवा भरती खासगी कंपन्यांद्वारे घेण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com