Marriage Reality : वर्षभरातच स्वतंत्र व्हायचंय... लग्नानंतर काही महिन्यांतच जोडप्यांमध्ये वाढतोय वाद

Indian Marriage System : लग्नानंतर काही महिन्यांतच वाद वाढल्यामुळे नातं टिकवणे अशक्य होऊन अनेक नवदाम्पत्य घटस्फोटासाठी कायदेशीर एक वर्षाच्या प्रतीक्षेत आहेत.
Marriage Reality
Marriage RealitySakal
Updated on

पुणे : ‘लग्न केलं, पण आता एकत्र राहणं अशक्य झालंय,’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नवविवाहित जोडप्यांकडून दिवसेंदिवस अधिक ऐकू येऊ लागल्या आहेत. विवाहानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यांतच जोडप्यांमध्ये वाद सुरू होऊन नातं संपविण्याचा निर्णय घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, कायद्यानुसार लग्न झाल्यानंतर किमान एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय घटस्फोटासाठी अर्ज करता येत नाही. त्यामुळे जोडपी ‘हे एक वर्ष कसं पार करावं?’ या चिंतेने त्रस्त आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com