Bhatghar Dam: पाणीटंचाईचे संकट! पुण्यातील नीरा खोऱ्यातील भाटघर धरणाने गाठला तळ

Bhatghar Dam Reaches Dead Storage Level: नीरा खोऱ्यातील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. धरणातील उर्वरित 8 टक्के पाणीसाठा हा अत्यंत मर्यादित असून, तो काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे.
Bhatghar Dam
Bhatghar Damesakal
Updated on

Pune News: पुणे जिल्ह्यातील नीरा खोऱ्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरणातील पाणीसाठा केवळ 8 टक्क्यांवर आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून धरणातून सतत पाण्याचा विसर्ग होत असल्याने आणि यंदा उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. यामुळे धरणाचे बुडीत क्षेत्र कोरडे पडत असून, पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com