Ajit Pawar: कोणतीही निवडणूक एकतर्फी मानत नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार; संजय राऊतांच्या पुस्तकाबद्दल काय म्हणाले?

बारामती इंदापूर तालुक्यातील 53 गावांच्या दृष्टीने हा कारखाना अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मी लक्ष घातले. कोणतीही निवडणूक आम्ही एकतर्फी मानत नाही. ही निवडणूक तुल्यबळच आहे असे समजून आम्ही लढत आहोत.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

काटेवाडी : माझ्या कुटुंबातील अनेक जण श्री छत्रपती कारखान्याचे सभासद आहेत. बारामती इंदापूर तालुक्यातील 53 गावांच्या दृष्टीने हा कारखाना अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मी लक्ष घातले. कोणतीही निवडणूक आम्ही एकतर्फी मानत नाही. ही निवडणूक तुल्यबळच आहे असे समजून आम्ही लढत आहोत, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com