

Laxman Mane
sakal
किरकटवाडी : ‘भगवान गौतम बुद्धांची करुणा, समता ही मूल्ये आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मूलमंत्र याच विचारांनी भटक्या-विमुक्त समाजाला परिवर्तनाची दिशा मिळू शकते,’ असे प्रतिपादन साहित्यिक, ‘उपरा’कार प्रा. लक्ष्मण माने यांनी केले.