Prakash Ambedkar: ‘एसआरए’च्या अनागोंदीमुळेच रखडले प्रकल्प; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा

Vanchit Bahujan Aghadi: पुणे आणि पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन योजना अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. सुमारे २० ते २२ प्रकल्प पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून अपूर्ण आहेत.
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar

sakal

Updated on

पुणे : ‘‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन योजना अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. सुमारे २० ते २२ प्रकल्प पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून अपूर्ण आहेत. ‘एसआरए’च्या अनागोंदी कारभारामुळेच प्रकल्प रखडले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com