Ramraje Naik Nimbalkar : साहित्य श्रेष्ठ तर राजकारण दुय्यम, रामराजे नाईक-निंबाळकर; कऱ्हेकाठी रंगले आचार्य अत्रे साहित्य संमेलन

Marathi Literature : सासवड येथे आचार्य अत्रे यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त २८ वे एकदिवसीय साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkaresakal
Updated on

सासवड : आचार्य अत्रे राजकारणात नसते तर आपल्याला आणखी साहित्य मिळाले असते आणि त्यांचे साहित्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. साहित्य श्रेष्ठ आहे आणि राजकारण दुय्यम आहे. आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वात साहित्यिक आणि राजकारणी यांचा संगम होता, असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com