Janta Express Accident : जनता एक्स्प्रेसने ५० वर्षांपूर्वी १९ मे रोजी उडविला होता वऱ्हाडाचा ट्रक; ६० वऱ्हाडींचा झाला होता मृत्यू

काळाने झडप घातल्याने सनईच्या सुरांऐजवी ऐकू आलेल्या किंकाळ्या.
Bapu Taware and Hirabai Taware Husband and wife who luckily survived the accident
Bapu Taware and Hirabai Taware Husband and wife who luckily survived the accidentsakal
Updated on

केडगाव - आमच्या आयुष्यातील १९ मे १९७५ हा काळाकुट्ट दिवस. मे महिना आला की आम्ही अजूनही बेचैन होतो. काळाने झडप घालणे काय असते ते आम्ही याची देही याची डोळा पाहिले. आमच्या लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक जनता एक्सप्रेसने गार (ता.दौंड) हद्दीत उडविला अन् त्यात ६० वऱ्हाडी ठार तर १७ जण जखमी झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com