Pune News : राजाराम पुल ते नांदेडसिटीपर्यंत नदी काठ होणार सुशोभित

अतिवृष्टीमुळे खडकवासला धरणातील साठा वाढल्याने मुठा नदीतील विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे एकतानगर, विठ्ठलनगर आणि निम्बजनगर येथील अनेक घरात पुराचे पाणी शिरले होते.
pune riverfront

pune riverfront

sakal

Updated on

पुणे - खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडल्यानंतर वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीपासून एकतानगर परिसराला दिलासा मिळावा, यासाठी पुणे महापालिकेने नदीकाठ सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प राजाराम पूल ते वारजे या दरम्यान होणार होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com