Alandi Food : पूरामुळे पालखी प्रस्थान मर्यादित; फक्त 1660 वारकरी देऊळवाड्यात उपस्थित

आळंदीत पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे आळंदीला येणारे चारही पूल पाण्याखाली आहेत.
Alandi Flood

Alandi Flood

sakal

Updated on

आळंदी - आळंदीत पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे आळंदीला येणारे चारही पूल पाण्याखाली आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था करणे शक्य नाही. या कारणास्तव संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी पालखी सोहळा 8 जुलै दुपारी तीन वाजता मर्यादित लोकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com