Maharashtra Politics : सरकार टिकविण्यासाठीच कोकाटेंवर कारवाई नाही, शशिकांत शिंदे यांचा आरोप;मंत्रिमंडळातील बेताल वर्तनाकडे डोळेझाक

Shashikant Shinde : शशिकांत शिंदे यांनी मंत्र्यांच्या बेताल वर्तनाकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून डोळेझाक होत असून, सरकार कर्जबाजारी अवस्थेत असूनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीऐवजी चुकीच्या योजना राबवत आरोप केला.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSakal
Updated on

पुणे : ‘‘कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी शेतकरी संघटना व राजकीय पक्षांकडून होत आहे. तरीही ते पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देणार नसल्याचे सांगतात. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा त्यांच्याच मंत्र्यांवर वचक राहिला नाही. ते सरकार टिकवण्यासाठी हतबल असून, मंत्रिमंडळातील बेताल वर्तनाकडे डोळेझाक करीत आहेत,’’ अशा शब्दांत शशिकांत शिंदे यांनी सरकारवर घणाघात केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com