home fire in nighotwadi
sakal
मंचर - आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी येथे महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे भरवस्तीत शुक्रवारी (ता. १०) दुपारी लागलेल्या भीषण आगीत चार घरे जळून खाक झाली. या आगीत दागिने, धान्य, रोख रक्कम, शालेय साहित्य व संसारोपयोगी वस्तूंसह सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.