Pune Crime : खंडणी प्रकरणात बिश्नोई टोळीतील तिघांना राजस्थानमधून अटक

पुण्यातील फुरसुंगी परिसरातील एका व्यावसायिकास आणि त्यांच्या नातेवाइकाला हल्लेखोरांनी २२ जून रोजी फोन करून ५० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
Crime

crime

Esakal

Updated on

पुणे - फुरसुंगी परिसरातील एका व्यावसायिकाकडे ५० कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांच्या कंपनीच्या प्रवेशद्वारावर गोळीबार करणाऱ्या बिश्नोई टोळीतील आरोपीसह तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. तसेच, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून तीन गावठी पिस्तूल आणि ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com