Eco Awareness : वृक्ष लागवड ही काळाची गरज, प्रत्येक गावात वृक्ष लागवड करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा : अ‍ॅड. प्रदीप वळसे पाटील

Tree Plantation : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडं लावणं आणि ती जगवणं ही काळाची गरज असून प्रत्येक गावात नागरिकांनी वृक्ष लागवडीत पुढाकार घ्यावा, असे आवाहन अॅड. प्रदीप वळसे पाटील यांनी केले.
Tree Plantation
Tree Plantation Sakal
Updated on

मंचर : “पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे. फक्त झाडं लावणं पुरेसं नाही, ती जगवणं हे अधिक महत्त्वाचं आहे. वृक्षामुळे निसर्ग साखळी जपली जाते, हवामानात समतोल राहतो व प्रदूषणावर नियंत्रण मिळते. त्यासाठी गावोगावी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सामुहिक प्रयत्न करावे.” असे आवाहन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड. प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com