Village Waste Crisis: उरुळी कांचनमध्ये कचऱ्याचा डोंगर, दुर्गंधी-अस्वच्छतेने ग्रामपंचायत प्रशासन हतबल

उरुळी कांचनमध्ये दररोज १५ ते १८ टन कचरा; मनुष्यबळ व वाहतूक साधनांच्या तुटवड्यामुळे ग्रामपंचायत हतबल, दुर्गंधी व अस्वच्छतेने नागरिक त्रस्त
Civic Crisis: Garbage Disposal System Collapses in Uruli Kanchan Gram Panchayat

Civic Crisis: Garbage Disposal System Collapses in Uruli Kanchan Gram Panchayat

Sakal

Updated on

सुनील जगताप,

उरुळी कांचन : उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या ज्या समस्या महत्वाच्या आहेत त्यामध्ये कचरा उचलणे व कचरा निर्मुलन हा मुद्दा अत्यंत महत्वाचा झाला आहे, कचरा समस्या म्हणजे दुर्गंधी अस्वच्छता व अनारोग्याला निमंत्रणच अशी बिकट स्थिती उरुळी कांचनची आज तरी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com