mla sangram thopte
sakal
वेल्हे, (पुणे) - भोर व राजगड तालुक्यातील सब स्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प हा केंद्रशासन व राज्य शासनाचा नसून एका खाजगी कंपनीचा प्रकल्प आहे. या कंपनीच्या मागे मोठ्या शक्ती उभ्या आहेत. प्रकल्प सहजासहजी हटणार नसल्याची जाणीव आहे मात्र यासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार व भोर राजगड सब स्टेशन व टावर लाईन हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी केले.