Pune News : महिलांनीच सर्वप्रथम मानसिकता बदलावी; चर्चासत्रात महिला वक्त्यांचे आग्रही प्रतिपादन

Women Empowerment : बालगंधर्व अमृत महोत्सवानिमित्त आयोजित चर्चासत्रात वक्त्यांनी हुंडा बंदी, स्त्री शिक्षण, आणि मानसिकतेतील बदल यावर सडेतोड भूमिका मांडली.
Women Empowerment
Women EmpowermentSakal
Updated on

पुणे : ‘ स्त्री पुरुष समानता हवी, यासाठी महिलांनी सर्वप्रथम आपली मानसिकता बदलायला हवी,’ असे सांगून ‘हुंडा किंवा लग्नासाठी पैसे खर्च न करता मुलीच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करून त्यांना सक्षम बनविण्यासाठी आईवडिलांनी प्रयत्न केला पाहिजे,’ असे आग्रही प्रतिपादन विविध महिला वक्त्यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com