E-Summit ’25 : यशोशिखराचा प्रवास, भारताच्या उद्योजकतेचा शिखर उत्सव

IIT बॉम्बेचा एंटरप्रेन्योरशिप सेल ही संस्था आशियातील सर्वांत मोठी ना-नफा विद्यार्थी चालवणारी संस्था असून, तिचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे उद्योजकतेला चालना देणे.
E-Summit ’25 : यशोशिखराचा प्रवास, भारताच्या उद्योजकतेचा शिखर उत्सव
Updated on

E- Summit 25 :

उद्योजकता म्हणजे देशाच्या विकासाचा पाया. ती केवळ नवनिर्मितीच नव्हे तर रोजगाराच्या अनंत संधींच्या निर्मितीची प्रक्रिया आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात उद्योजकता हा प्रत्येक देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा घटक बनला आहे. IIT बॉम्बेचा एंटरप्रेन्योरशिप सेल हा याच गोष्टीला प्रोत्साहन देणारा एक मोठा मंच आहे. ही संस्था आशियातील सर्वांत मोठी ना-नफा विद्यार्थी चालवणारी संस्था असून, तिचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे उद्योजकतेला चालना देणे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com