
अॅड. दीपक पटवर्धन यांची मुलाखत सकाळ मनीसाठी
ई सकाळ
अनिकेत कोनकर
aniketbkonkar@gmail.com
‘आज बँकांचं जाळं मोठं असलं, तरी पतसंस्था चळवळ फोफावत आहे. कारण ती समाजव्यवस्थेशी जवळून निगडित असलेली व्यवस्था आहे. कडक आर्थिक शिस्त, सातत्य आणि विश्वासार्हता यांमध्येच पतसंस्थांच्या यशाचं गमक आहे,’ असं स्पष्ट मत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष
अॅड. दीपक पटवर्धन मांडतात. पतसंस्था यशस्वी होण्यासाठी आवश्यक बाबींच्या अनुषंगाने अॅड. पटवर्धन यांची मुलाखत...