Indian Economy: आर्थिक साक्षरता आणि श्रीमंती! पण, भारत इतर देशांच्या तुलनेत मागेच, कारण...

Financical Literacy in India : ‘एनसीएफई’च्या (NCFE) अलीकडील निकालानुसार, भारतातील फक्त २७ टक्के जनता आणि फक्त १६.७ टक्के विद्यार्थी आर्थिक साक्षर आहेत.
Financical Literacy in India
Financical Literacy in India esakal
Updated on

रेखा धामणकर

rekha01.dhamankar@gmail.com

जगातील सर्वांत वेगवान अर्थव्यवस्था अशी आपल्या देशाबाबत चर्चा होत असताना, देशातील आर्थिक साक्षरतेचे प्रमाण पाहिले की धक्का बसतो. अवघे २७ टक्के लोक आर्थिक साक्षर आहेत. आपला देश इतर देशांच्या तुलनेत मागे राहण्याचे प्रमुख कारण येथील आर्थिक निरक्षरता हे आहे. त्यामुळे या बाबीकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com