
डॉ. वीरेंद्र ताटके
tatakevv@yahoo.com
पहलगाममधील पर्यटकांवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेअर बाजारात जोरदार चढ-उतार झाले व त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. मात्र, दोन्ही देशांनी युद्ध थांबवल्याने चिंता दूर झाली आणि शेअर बाजारही सावरले. गुंतवणूकदारांनी अशा युद्धपरिस्थितीमुळे घाबरून गुंतवणूक काढून न घेता, धीर ठेवून निर्णय घेणे गरजेचे आहे. अशा गंभीर परिस्थितीत मार्गदर्शन करणारा हा संवाद...