PMFBY Scheme: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! पुरामुळे पिके खराब झाल्यास केंद्र सरकार करणार १००% नुकसान भरपाई

PMFBY Scheme and Its Benefits for Farmers: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुरामुळे पिकांना होण्याऱ्या नुकसानासाठी केंद्र सरकार १००% नुकसान भरपाई देण्यास तयार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींना मोठा दिलासा मिळणार आहे
PMFBY Scheme and Its Benefits for Farmers

PMFBY Scheme and Its Benefits for Farmers

Esakal

Updated on

थोडक्यात:

  1. पूरामुळे पिकांचे नुकसान झाल्यास केंद्र सरकार शेतकऱ्यांना १००% नुकसान भरपाई देणार आहे.

  2. पीएम पीक विमा योजनेअंतर्गत ३१,६२८ कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.

  3. शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यावर ७२ तासांत विमा कंपनीला कळवून ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करावा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com