agriculture
sakal
- चंद्रशेखर बावनकुळे
केवळ चौदा कोटी जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याच्या हेतूने महसूल विभाग काम करत नसून, समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी जनतेचा विश्वास, प्रशासनाची तत्परता आणि योजनांची योग्य अंमलबजावणी या त्रिसूत्राची मांडणी करून या खात्याचे काम सुरू आहे. ‘सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी काम करा’ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आम्ही अमलात आणत आहोत!