शैक्षणिक परिवर्तनाची पाच वर्षे

भारतात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या “राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०”ला अमलात येऊन पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.त्यानिमित्त गेल्या पाच वर्षांत झालेल्या शैक्षणिक बदलांचा आढावा घेऊन भविष्यात काय बदल करायला हवेत, याची रूपरेखा मांडणारा लेख...
"Education as Economy Engine: India's New Vision"
"Education as Economy Engine: India's New Vision"Sakal
Updated on

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

भारतात पहिल्यांदाच उच्च शिक्षणाचा संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी लावला गेला आहे. एकविसाव्या शतकात भारताने आर्थिक विकासाशी आणि विकसित भारताशी निगडित जी उद्दिष्टे ठरवलेली आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षणाचा एक साधन म्हणून कशा पद्धतीने उपयोग करता येईल, या दृष्टिकोनातून पहिल्यांदाच शिक्षणक्षेत्राकडे पाहिले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com