संरक्षण स्वयंपूर्णतेचे शिल्पकार

भारतीय सशस्त्र दलांचा स्वावलंबनाचा प्रवास प्रयोगशाळेत सुरू झाला; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली IGMDP अंतर्गत ‘पृथ्वी’, ‘अग्नी’, ‘त्रिशूल’, ‘आकाश’ आणि ‘नाग’ क्षेपणास्त्रे विकसित केली गेली.
Dr. A. P. J. Abdul Kalam

Dr. A. P. J. Abdul Kalam

sakal

Updated on

डॉ. जी. सथीश रेड्डी

भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा संरक्षण यंत्रणेचे तातडीने स्वदेशीकरण गरजेचे होते. ब्रिटिश काळात या गरजेकडे लक्षच दिले गेले नव्हते. १९५० मध्ये भारतात शस्त्रे आणि दारूगोळा मोठ्या प्रमाणावर ब्रिटनमधून येत होता. १९६०पर्यंत साम्यवादाला आळा घालण्याच्या जागतिक प्रयत्नांचा भाग म्हणून अमेरिकाही शस्त्रे व दारूगोळा पुरवणाऱ्यांच्या यादीत सामील होऊन भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे पुरवू लागली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com