‘डाव’ अजून संपलेला नाही

मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनावर निवडक कारवाई करत महाराष्ट्रात सध्या राजकारणाचा डाव बुद्धिबळ नव्हे तर रमीसारखा सुरू आहे आणि हा खेळ अजून संपलेला नाही.
Maharashtra Politics
Maharashtra Politics Sakal
Updated on

दीपा कदम

राजकारण हा बुद्धिबळाच्या पटावरचा खेळ म्हणून ओळखला जातो पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्याचा स्तर हा बुद्धिबळापेक्षा ‘रमी’च्या तोडीचा अधिक आहे, असे म्हणावे लागेल. बुद्धिबळात सर्व डाव हे खुल्या पटावर टाकले जातात, ‘रमी’मध्ये तसे होत नाही. काही गोष्टी पानात दडलेल्या असतात तर काही समोरच्याच्या चालीत. राज्याच्या राजकारणाची अवस्थाही काहीशी तशीच आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com