

"सत्तेचा वाटा की मतपेटीचं राजकारण?" महिला आरक्षणाची गाडी पुन्हा रुळावरून घसरली; लोकशाहीतील विसंवादाचे विदारक दर्शन.
Sakal
चांगले अंतःकरण, परोपकाराची भावना आणि समतोल मन या गोष्टीच उत्तम चारित्र्याचा पाया असतात. इतर गोष्टीही चारित्र्याच्या बाबतीत योगायोगाच्याच म्हटल्या पाहिजेत. त्या येतील आणि जातील; पण चारित्र्य राहतेच व ते स्थिर असते. चारित्र्य ज्या देहात असते तो देह जरी पृथ्वी सोडून गेला तरीही नंतर खूप काळ त्या चारित्र्याची प्रशंसा होत राहते.
— जॉन टॉड