

Vinayak Damodar Savarkar
sakal
मुकुंद वेताळ
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज आत्मार्पण दिन (२६ फेब्रुवारी). त्यानिमित्त सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या समर्पणाला वाहिलेली शब्दसुमनांजली...
ए खाद्या संपूर्ण कुटुंबाने सर्वस्वाचा त्याग करून भारतीय स्वातंत्र्यदेवतेच्या चरणी आपले जीवनपुष्प समर्पित केले, असं म्हणताच आपल्या डोळ्यासमोर तीन कुटुंबे येतात. सावरकर कुटुंब, चाफेकर कुटुंब आणि उत्तर प्रदेशातील ठाकूर दरावसिंग यांचे कुटुंब.