स्वप्नाची दुनिया, परीकथांचे पर्व

१९३८ हे वर्ष भारतीय चित्रपट उद्योगाचे रौप्यमहोत्सवी वर्ष मानले जात आहे. त्याच वेळी, लाहोरचे अब्दुल रशीद कारदार, कोल्हापूरचे भालजी पेंढारकर, गुजरातचे मेहबूब खान, आणि रामपूरचे सोहराब मोदी हे सर्व चित्रपट क्षेत्रात आपापले योगदान देत होते.
Indian Cinema
Indian Cinema Sakal
Updated on

सुलभा तेरणीकर

बोलपटाला सुरुवात होऊन अवघी सात वर्षे झाली होती. १९३८ हे वर्ष. भारतीय चित्रपट उद्योगाचे रौप्यमहोत्सवी वर्ष. भारतीय चित्रपट उद्योग जागतिक सिनेनिर्मितीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला होता. लाहोरचे अब्दुल रशीद कारदार, कोल्हापूरचे भालजी पेंढारकर, गुजरातहून आलेले मेहबूब खान, रामपूरचे सोहराब मोदी यांच्या स्वतंत्र निर्मितीची स्वप्ने मात्र आभाळाला पोहोचली होती... दुसऱ्या महायुद्धाच्या सावल्यांना जणू वाकुल्या दाखवीत होती...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com