ऑलिंपिक यजमानपदाचे स्वप्न व्हावे साकार!

भारताने याआधी १९५१ व १९८२मध्ये आशियाई स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच २०१०मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाही भारतात पार पडली होती. या तीनही स्पर्धांचे नवी दिल्लीत आयोजन करण्यात आले होते.
Olympics
Olympics Sakal
Updated on

जयेंद्र लोंढे

भारतामध्ये क्रिकेट या खेळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. क्रिकेट या खेळाच्या विश्वकरंडक आयोजनाचा मान भारताला अनेकदा मिळाला. विश्वकरंडक ही स्पर्धा यशस्वी करून दाखवण्याची किमयाही करून दाखवली. अर्थात क्रिकेट या खेळामधून अमाप पैसा मिळत असल्यामुळे सोयी-सुविधांपासून व्यवस्थापनापर्यंत कोणत्याही बाबतीत काटकसर करण्याची गरजच पडत नाही. सर्व काही सुरळीत होते; मात्र अशी परिस्थिती इतर खेळांबाबत दिसून येत नाही. त्यामुळे आशियाई, राष्ट्रकुल व ऑलिंपिक यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा आयोजनासाठी पावले उचलण्याआधी परिस्थितीचा विचार करावा लागतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com