सुरक्षेचा ध्यास, देशसेवेची आस...

सीमेवर आणि पोलीस दलात कार्यरत असलेले हरसूल गावातील तीसहून अधिक युवक ‘सैनिकांचे गाव’ म्हणून राज्यात गौरव मिळवत आहेत.
Harsul A Village Where Soldiers Are Born
Harsul A Village Where Soldiers Are BornSakal
Updated on

रामदास पद्मावार - saptrang@esakal.com

मातीतल्या कणाकणांत शौर्य ओतलेलं… प्रत्येक श्वासात देशभक्ती पेरलेली… अरुणावतीच्या किनाऱ्यावर वसलेलं हरसूल गाव म्हणजे एक चालतं-बोलतं रणांगण! इथल्या मातांनी फक्त मुलांना जन्म दिला नाही, तर मातृभूमीसाठी सैनिक घडवले. इतकंच नाही तर या गावातील तरुण राज्याच्या पोलिस दलातही कामगिरी बजावत आहेत. देशाच्या अंतर्गत पातळीवर आणि सीमेवर इथला तरुण सुरक्षेसाठी सज्ज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com