

India US Trade Deal
sakal
मुलांच्या परीक्षांपासून शोधून शोधून नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापर्यंत सतत व्यक्त होणारे पंतप्रधान कराराबाबत मौनात राहतात. रशियाच्या युद्धात मदत होऊ नये म्हणून तेल खरेदीवर अमेरिका बंदी आणत असेल, तर भारताविरोधात सतत दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानातून अमेरिकेनं तेल, दुर्मीळ खनिजं यासाठीचे करार रद्द करावेत. पाकिस्तानला शस्त्रं विकू नयेत तरच आमच्यावर अटी घालव्यात, असं निदान म्हणायचं तरी धाडस आपलं सरकार का दाखवत नाही?