- ओंकार वर्तले, ovartale@gmail.com
गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील अतिशय दुर्गम भाग. वैनगंगा नदीने कवेत घेतलेला, समृद्ध अशा निसर्गाने आणि गर्द जंगलाने नटलेला; पण पर्यटनाच्या बाबतीत अत्यंत अपरिचित. खरं सांगायचं तर या जिल्ह्याकडे पर्यटनाच्या चष्म्याने आपण पाहतही नाही; पण याच्या अंतरंगात बरेचसे पैलू दडले आहे.