Premium|Tarique Rahman Bangladesh BNP : 'ना दिल्ली, ना पिंडी' म्हणणाऱ्या तारिक रहमान यांचे भारताबाबत नेमके धोरण काय असेल?

Bangladesh Political Crisis and Stability : तब्बल २० महिन्यांच्या राजकीय संघर्षानंतर बांगलादेशात निवडणुका पार पडल्या असून सत्तेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. भारतानेही बदलत्या परिस्थितीनुसार सावध पवित्रा घेत नव्या नेतृत्वाशी संवाद साधण्याची तयारी दर्शवून द्विपक्षीय संबंधांना प्राधान्य दिले आहे.
Bangladesh Political Crisis and Stability

Bangladesh Political Crisis and Stability

sakal

Updated on

महेंद्र वेद - saptrang@esakal.com

देशाला अस्थिरतेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी निवडणूक हा नागरिकांच्या समोरील सर्वोत्तम पर्याय असतो. श्रीलंका आणि नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या निदर्शनांनंतर बांगलादेशातील स्थिरताही नष्ट झाली होती. मात्र, आता तिथे काही प्रमाणात स्थैर्य पुनर्स्थापित झाले आहे. तब्बल वीस महिन्यांच्या अस्थिरतेनंतर निवडणुकांनी स्पष्ट कौल दिला असल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com