Karad News : साहसवीरांचा ८८ तास सायकल प्रवास; कऱ्हाडसह उंब्रजच्‍या युवकांनी १२०० किलोमीटरचा टप्पा केला पूर्ण

पश्‍चिम महाराष्ट्रापेक्षाही अत्यंत वेगळे हवामान असतानाही लांब पल्ल्याच्या अंतराला न घाबरता तिघा सायकलपटूंनी पूर्ण केलेला सायकलचा प्रवास जिल्ह्यात चर्चेचा ठरला आहे.
Cycle Rider
Cycle Ridersakal
Updated on

- सचिन शिंदे
कऱ्हाड - दिवसा कडक ऊन, तर रात्रीची थंडी सहन करत कऱ्हाड व उंब्रजच्‍या तीन सायकलपटूंनी धाराशिव, बीड, गेवराई असा एक हजार २०० किलोमीटरचा टप्पा स्वबळावर अवघ्या ८८ तासांत पूर्ण केला.

पश्‍चिम महाराष्ट्रापेक्षाही अत्यंत वेगळे हवामान असतानाही लांब पल्ल्याच्या अंतराला न घाबरता तिघा सायकलपटूंनी पूर्ण केलेला सायकलचा प्रवास जिल्ह्यात चर्चेचा ठरला आहे. या तिघा सायकलपटूंना एलआरएम सायकलिंग पूर्ण करण्याचा जिल्ह्यातील पहिला मान मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com