Why is Vajrai Waterfall famous?
esakal
कास (सातारा) : तीन टप्प्यांत कोसळणारा व भारतातील सर्वात उंच धबधबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भांबवली-वजराई धबधबा (Bambavali Vajrai Waterfall) सुद्धा पावसाच्या प्रतीक्षेत असून भांबवली नवसमिती मार्फत हंगामाची तयारी जोरदार सुरू आहे. शेतकरी जसा आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे, तसेच पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कास परिसराला सुद्धा मुसळधार पावसाची आस लागली आहे.