Educational News : विद्यार्थ्यांची कलचाचणी चार वर्षांपासून बंद, पालकांसमोर अडचणी

Satara News : दहावी-बारावीनंतरचे करिअर निवडण्यासाठी उपयुक्त. परिणामी, पालक आणि विद्यार्थ्यांना पर्याय निवडण्यात अडचणी येत आहेत. दहावी-बारावी परीक्षा
Exam
Examesakal
Updated on

कोरेगाव : दहावी-बारावीनंतर काय? विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे, हे समजून घेण्यासाठी शिक्षण विभागातर्फे कलचाचणी (अभिरुची कसोटी) घेतली जात होती; परंतु चार वर्षांपासून कलचाचणी बंद आहे. परिणामी, पालक आणि विद्यार्थ्यांना पर्याय निवडण्यात अडचणी येत आहेत. खासगी संस्थांकडून कलचाचणी करून घेण्याचा खर्च सर्वसामान्य पालकांना परवडणारा नाही. त्यामुळे शासनानेच कलचाचणी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com