Farmer Loss Assessment : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाच ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचे आदेश

Government Says Farmers Will Receive Compensation : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ५ ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
Farmer Loss Assessment

Farmer Loss Assessment

esakal

Updated on

कास (जि. सातारा) : राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने दुष्काळसदृश स्थिती असून, शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर आहे. पाच ऑक्टोबरपासून नुकसानीसंदर्भात पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गणपती उत्सवानिमित्त शिंदे दरे येथे आले असून, त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com