Nagnathanna Naikwadi : 'सातारा प्रतिसरकारने स्वातंत्र्य चळवळीत दिलेलं योगदान सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे'

भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सशस्त्र सेना उभी करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे ध्येय होते.
Nagnathanna Naikwadi
Nagnathanna Naikwadiesakal
Updated on
Summary

स्वातंत्र्यवीरांचे शौर्य, तो इतिहास आपण लक्षात ठेवला पाहिजे. तो आपण विसरता कामा नये. ती स्फूर्तीच खरी आपली प्रेरणा आहे.

सातारा : सातारा प्रतिसरकारने (Satara Pratisarkar) स्वातंत्र्य चळवळीमध्ये दिलेले योगदान सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे, असे प्रतिपादन वाळव्याच्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे (Sugar Factory) अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com