Harshvardhan Sapkal: आघाडीमुळे काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान: प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ; भाजपबाबत नेमकं काय म्हणाले?

कऱ्हाडला यशवंतराव चव्‍हाण समाधिस्थळी अभिवादन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची, की निवडणूक स्वतंत्रपणे लढायची, याबाबतचा निर्णय स्थानिक नेतृत्वाने घ्यावा, असेही स्पष्ट केले.
Harshvardhan Sapkal
Harshvardhan Sapkal sakal
Updated on

कऱ्हाड : आघाडी आणि युतीची गेल्या काळात अपरिहार्यता होती. आघाडी आणि युतीमुळे देश व महाराष्ट्राच्या पातळीवर काँग्रेस पक्षाचे नुकसान झाले आहे. लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी जे पक्ष बरोबर येतील, त्यांच्‍यासह पुढे जाणार आहोत. प्रसंगी राजकीय उत्तरदायित्व समजून एकाकी झुंज देण्यासाठीही काँग्रेस पक्ष तयार आहे, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी आज येथे स्‍पष्‍ट केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com