Rajendra Chorge: माणसाला शेवटी स्मशानातच जावे लागते : राजेंद्र चोरगे;'कैलास स्मशानभूमीचा उलगडला २२ वर्षांचा पट'

संगममाहुलीतील कैलास स्मशानभूमीत २२ व्या वर्षपूर्तीनिमित्त झेरॉक्‍स मशिन, गॅस गिझर, सावलीसाठी बांधलेल्या शेडचे लोकार्पण असे विविध कार्यक्रम झाले. यावेळी चोरगे यांनी मागील २२ वर्षांतील पट उलगडून दाखवला.
Rajendra Chorge narrates the untold story of Kailas Crematorium's 22-year journey and human realities of death
Rajendra Chorge narrates the untold story of Kailas Crematorium's 22-year journey and human realities of deathSakal
Updated on

सातारा : माणूस आपले हक्काचे घर निर्माण करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करतो; पण शेवटी सर्वांनाच स्मशानभूमीतच जावे लागते; परंतु जेथे जाणार ते ठिकाण चांगले असावे, अशा धारणेतून निर्माण झालेले संगममाहुलीतील कैलास स्मशानभूमी हे ठिकाणही तसेच आहे. हे ठिकाण सातारकरांनीही चांगले ठेवले आहे, अशी भावना श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com