Konkan Connectivity: कोकण-पश्चिम महाराष्ट्र संपर्काला नवी गती; तापोळा-अहीर पुलाचे ९५ टक्के काम पूर्ण, ५० किमीचा वळसा संपणार!

50 km travel distance reduction in Maharashtra: तापोळा-अहीर पूल वाहतुकीसाठी सज्ज; ५० किमीचा वळसा टळून कोकण-पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क, व्यापार व पर्यटनाला नवी चालना
95% Work Completed on Tapola-Ahir Bridge; 50 Km Detour to End Soon

95% Work Completed on Tapola-Ahir Bridge; 50 Km Detour to End Soon

sakal

Updated on

कास: जिल्ह्यातील दुर्गम भागासाठी जीवनवाहिनी ठरणाऱ्या तापोळा- अहीर पुलाचे तब्बल ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या पुलामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील संपर्क अधिक जलद व सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com