Education Crisis: शाळा बुडायची वेळ; पण नाही स्थलांतर! मराठवाडी धरणातील विद्यालयासमोर पेच; २९ वर्षांपासून भिजतेय घोंगडे

Flood Threat Looms Over Marathwadi Dam School: धरणाचे पाणी दरवर्षी शाळेच्या आवारात; तरीही २९ वर्षांपासून स्थलांतराचा निर्णय प्रलंबित, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि संस्थेचे अस्तित्व धोक्यात
Marathwadi Dam School Crisis Relocation Still Pending After 29 Years Students Struggle During Monsoon Season

Marathwadi Dam School Crisis Relocation Still Pending After 29 Years Students Struggle During Monsoon Season

sakal

Updated on

ढेबेवाडी : प्रतिवर्षी मराठवाडी धरणाचे पाणी शाळेच्या आवारात पोहोचत असले, तरीही मेंढ (ता. पाटण) येथील श्री ज्योतिर्लिंग विद्यालयाच्या स्थलांतराच्या बाबतीत शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने बिकट पेच निर्माण झाला आहे. धरणाचे बांधकाम सुरू झाल्यापासून म्हणजे तब्बल २९ वर्षांपासून याप्रश्नी घोंगडे भिजतच पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com