Balasaheb Patil : ’सह्याद्री’कडे राजकारण म्हणून पाहू नका : बाळासाहेब पाटील; कारखाना सभासदांचा संवाद मेळावा

विरोधक खोट बोल; पण रेटून बोल अशी वल्गना करत आहेत. अनेक प्रकारच्या फेक नरेटिव्ह पसरविण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांचा चालू आहे. सह्याद्री महाराष्ट्रात ऊसदराबाबत अव्वल असल्यामुळे आजूबाजूच्या खासगी कारखानदारांचे नुकसान होत आहे.
"Bala Saheb Patil addresses the gathering of factory members, urging them to separate politics from the future of Sahyadri."
"Bala Saheb Patil addresses the gathering of factory members, urging them to separate politics from the future of Sahyadri."Sakal
Updated on

- संदीप पारवे
मसूर : ज्येष्ठ नेते (कै.) यशवंतराव चव्हाण यांनी सह्याद्री कारखान्याची जबाबदारी (कै.) पी. डी. पाटील यांच्यावर सोपवली. त्यानंतर माझ्यासह सर्व संचालक मंडळांनी सभासदांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता काम केले. कारखाना सामान्य सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचाच असून, त्याचा कधीही राजकारणासाठी उपयोग केला नाही. त्यामुळे इतरांनी सह्याद्रीकडे राजकारण म्हणून पाहू नये, असा इशारा कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com