patan : सात गावांचा प्रजासत्ताक दिन साजरा न करता जलसमाधी इशारा; अनेक वर्षांच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

ग्रामपंचायत नसल्याने डोंगरमाथ्यावरील डफळवाडी, केंजळवाडी, भोकरवाडी, बागलेवाडी, जळकेवाडी, जिमनवाडी व बामणेवाडी आदी गावांना अनेक मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. अनेक हक्क हिरवले गेले आहेत. त्याविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
Villagers of seven Maharashtra villages protest by skipping Republic Day celebrations and warning of water burial due to ignored demands.
Villagers of seven Maharashtra villages protest by skipping Republic Day celebrations and warning of water burial due to ignored demands.sakal
Updated on

तारळे: तारळी धरण प्रकल्पांतर्गत निवडे, सावरघर, कुशी व भांबे ही गावे बाधित होऊन या गावांचे अन्यत्र पुनर्वसन झाले. त्या गावांच्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या इतर वाड्यांची ससेहोलपट आजही सुरूच आहे. ग्रामपंचायत नसल्याने डोंगरमाथ्यावरील डफळवाडी, केंजळवाडी, भोकरवाडी, बागलेवाडी, जळकेवाडी, जिमनवाडी व बामणेवाडी आदी गावांना अनेक मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. अनेक हक्क हिरवले गेले आहेत. त्याविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा न करता जलसमाधी घेण्याचा प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com