इंटरनेट बंद केले तरी डेटा चोरी? भारतात 6 कोटी लोकांसोबत मोठा फ्रॉड; जाणून घ्या नेमका विषय काय? नाहीतर पुढचा नंबर तुमचाच

Offline Cyber Attacks Surge in India: What the Kaspersky 2025 Report Reveals : इंटरनेट बंद असतानाही ६.४ कोटी डेटा चोरी? ऑफलाइन सायबर हल्ल्यांचा धोकादायक ट्रेंड काय आहे पाहा
What the Kaspersky 2025 Report Reveals about Indian Cyber security

What the Kaspersky 2025 Report Reveals about Indian Cyber security

esakal

Updated on

डिजिटल युगात इंटरनेट डिस्कनेक्ट केल्याने आपला डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील असा गैरसमज बाळगणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. सायबर सुरक्षा कंपनी कॅस्परस्कीच्या ताज्या अहवालानुसार, २०२५ मध्ये भारतातील संगणक वापरकर्त्यांपैकी जवळपास प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला इंटरनेटशी जोडले नसतानाही सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला. एकूण ६.४६ कोटींहून अधिक असे ऑफलाइन हल्ले रोखण्यात आले आहेत. यामुळे भारत जगातील ८० सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये समाविष्ट झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com