Maharashtra AI Agriculture: ‘एआय’द्वारे होणार शेतीचा कायापालट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एआय फॉर ॲग्री’चे उद्‌घाटन

Technology In Farming: महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे जे कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आयोजित करत आहे. ‘एआय फॉर ॲग्री २०२६’ परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल सुविधा, हवामान अंदाज, कीड व्यवस्थापन आणि बाजारभावाची अचूक माहिती थेट मोबाईलवर मिळणार आहे.
Maharashtra AI Agriculture

Maharashtra AI Agriculture

sakal

Updated on

मुंबई : ‘‘बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात बळिराजाला सक्षम करण्याच्या हेतूने कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र ‘कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद’ आयोजित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. याद्वारे शेतीचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही,’’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com