

Maharashtra AI Agriculture
sakal
मुंबई : ‘‘बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात बळिराजाला सक्षम करण्याच्या हेतूने कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र ‘कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद’ आयोजित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. याद्वारे शेतीचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही,’’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.