Jio-Airtel-Vi ची मनमानी आता बंद! सरकारने युजर्सना दिली मोठी खुशखबर, नवे नियम जाणून घ्या

JIo-Airtel-Vi ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रायचे नवे नियम पाहा
TRAI proposes new digital complaint redressal rules for Jio, Airtel, and Vi

TRAI proposes new digital complaint redressal rules for Jio, Airtel, and Vi

esakal

Updated on

मोबाईल नेटवर्क, इंटरनेट स्पीड किंवा बिलिंगच्या समस्या सोडवताना ग्राहकांना होणारा त्रास लवकरच कमी होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने दूरसंचार कंपन्यांसाठी तक्रार निवारण प्रणाली पूर्णपणे बदलण्याचा मोठा प्रस्ताव जाहीर केला आहे. जिओ, एअरटेल आणिvi सारख्या कंपन्यांना आता ग्राहकांच्या तक्रारी अधिक वेगाने आणि सोप्या पद्धतीने सोडवाव्या लागतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com