Water Crisis : पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा

गेल्या पंधरा वीस दिवसांपासून ४४ गाव पुरवठा योजनेचे पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भंटकंती करावी लागत आहे.
Water Crisis
Water Crisissakal
Updated on

काजीसांगवी- दिघवद (ता. चांदवड) येथे ग्रामपंचायत कार्यालयावर गावातील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढून सरपंच रावसाहेब गांगुर्डे यांना घेराव घातला. गेल्या पंधरा वीस दिवसांपासून ४४ गाव पुरवठा योजनेचे पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भंटकंती करावी लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com